![]() |
स्वामी समर्थ (मल्हारी ) |
महाराज म्हणतात कि ,
जी मानसं हवी हवी शी वाटतात ,
ती कधीही भेटत नाहीत ,
जी मानसं नकोशी वाटतात ,
त्यांचा सहवास संपत नाही !
ज्याच्याकडे जावेसे वाटते ,
त्यांच्याकडे जायला जमत नाही ,
ज्याच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्याच्याकडे जावे लागते !!
जेंव्हा जीवन नकोसे वाटते ,
तेंव्हा काळ संपत नाही !
जेंव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो ,
तेंव्हा काळ संपलेला असतो !!
नशीब हे असाच असत ,,,
त्याच्याशी जपून वागाव लागत !!
म्हणून आपण त्या व्यक्तीला
पसंद करावे , जो आपल्याला पसंद करतो ,
आणि आपल्यासाठी थोडा विचार करतो !!!!!
" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"
